देऊळ बंद2 #नशिबावर चकवा #अनिरुद्ध #पितृवचन
"हातावर नशीब , नशिबावर चकवा चकाव्यावर मात " असेच काहीसे शब्द शास्रज्ञाला बोलतो एक वाटाड्या अशिक्षित ओल्ड मॅन , वृद्ध गृहस्थ .
साई सच्चरितात 32 व्या अध्यायात वाट हरवलेले चार सुबुद्ध आणि त्यांना प्रेमाने भाकर खाऊ घालणारा अशिक्षित वणजारी आठवल्या वाचून राहात नाहीत.
" क्या ढूंडता है मुसाफिर कांधे पर सवाल लिये . जिसका जवाब दिया है खुदाने खुद साथ रहके "
हे शब्द एका फकिराचे शब्द आमच्या साठी मोलाचे ठरतात .
हातावर नशीब ; आपल्याला हवा असलेला पासवर्ड आमच्या हातावरच असतो . आमाचा मायबाप सखा सद्गुरु पिता आमच्या साठी दर गुरुवारी येऊन आमच्या पुढे उभा असतो . हेच आमचे हातावरचे नशीब .
आणि तरीही आमचे वर्तुळाकार फिरणे चालू राहते @चिन्हासारखे . कोठेही न पोहंचणारे . हाच आमचा नशिबावर चकवा .
चकव्यावर मात फक्त "तो"च करू शकतो कारण "तो" स्वतः त्यासाठीच आलेला असतो म्हणून . आणि त्याचा तो स्वभाव आहे म्हणून .
चकव्यावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्ट करणे आवश्यक असते , ती म्हणजे त्याचे अस्तित्व स्वीकारणे .
वणजाऱ्याच्या कथेत गुरू " उलटे टांगतात म्हणजेच . ह्या चकव्यावर मात देतात . "
आम्हाला आमचे पाय बांधून घेण्यास विरोध करता कामा नये .
असेच प्रश्न घेऊन दिवस रात्र आम्ही भरकटत राहतो . गोल गोल .
स्वतःला चकवा देत राहतो .
आमच्या गाडीची स्टिअरिंग "त्या"च्या हातात देण्यास आम्ही तयार नसतो .
" हा देहाची नाही जेथे आपुला , तोचि साई चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला काय आपुला अधिकार "
हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही .
जेव्हा बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या शास्त्रज्ञ मनाला आपण सद्गुरु चरणी समर्पित करू तेव्हा ...
आणि तेव्हाच सर्व कोडे उलगडतात .
सर्व आनंदाच्या राशी घेऊन , सरकारचा खजिना घेऊन तो आमच्या साठीच उभा असतो .
युगे अठ्ठाविस
.
हरी ओम श्री राम अम्बज्ञ .
"हातावर नशीब , नशिबावर चकवा चकाव्यावर मात " असेच काहीसे शब्द शास्रज्ञाला बोलतो एक वाटाड्या अशिक्षित ओल्ड मॅन , वृद्ध गृहस्थ .
साई सच्चरितात 32 व्या अध्यायात वाट हरवलेले चार सुबुद्ध आणि त्यांना प्रेमाने भाकर खाऊ घालणारा अशिक्षित वणजारी आठवल्या वाचून राहात नाहीत.
" क्या ढूंडता है मुसाफिर कांधे पर सवाल लिये . जिसका जवाब दिया है खुदाने खुद साथ रहके "
हे शब्द एका फकिराचे शब्द आमच्या साठी मोलाचे ठरतात .
हातावर नशीब ; आपल्याला हवा असलेला पासवर्ड आमच्या हातावरच असतो . आमाचा मायबाप सखा सद्गुरु पिता आमच्या साठी दर गुरुवारी येऊन आमच्या पुढे उभा असतो . हेच आमचे हातावरचे नशीब .
आणि तरीही आमचे वर्तुळाकार फिरणे चालू राहते @चिन्हासारखे . कोठेही न पोहंचणारे . हाच आमचा नशिबावर चकवा .
चकव्यावर मात फक्त "तो"च करू शकतो कारण "तो" स्वतः त्यासाठीच आलेला असतो म्हणून . आणि त्याचा तो स्वभाव आहे म्हणून .
चकव्यावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्ट करणे आवश्यक असते , ती म्हणजे त्याचे अस्तित्व स्वीकारणे .
वणजाऱ्याच्या कथेत गुरू " उलटे टांगतात म्हणजेच . ह्या चकव्यावर मात देतात . "
आम्हाला आमचे पाय बांधून घेण्यास विरोध करता कामा नये .
असेच प्रश्न घेऊन दिवस रात्र आम्ही भरकटत राहतो . गोल गोल .
स्वतःला चकवा देत राहतो .
आमच्या गाडीची स्टिअरिंग "त्या"च्या हातात देण्यास आम्ही तयार नसतो .
" हा देहाची नाही जेथे आपुला , तोचि साई चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला काय आपुला अधिकार "
हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही .
जेव्हा बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या शास्त्रज्ञ मनाला आपण सद्गुरु चरणी समर्पित करू तेव्हा ...
आणि तेव्हाच सर्व कोडे उलगडतात .
सर्व आनंदाच्या राशी घेऊन , सरकारचा खजिना घेऊन तो आमच्या साठीच उभा असतो .
युगे अठ्ठाविस
.
हरी ओम श्री राम अम्बज्ञ .


